30/10/2024
९० लाख जीवांमध्ये फक्त माणूसच पैसा कमावतो,पण पृथ्वी वर कुठलाचं जीव उपाशी रहात नाही.आणि माणुस पैसा कमवून सुद्धा त्याचे कधीच पोट आणि मन भरत नाही....!
मित्रांनो आज अनेक लोक उपासमारीने आपले प्राण गमवत आहे. अन्न वाया घालतांना थोडा विचार करा....त्यांचा...! ज्यांना दोन वेळच जेवन ही पोट भरून मिळन कठीण झालेलं आहे.विनंती करतो आता तरी परिस्थिती बघून घरच अन्न कधीच वाया जाऊ देऊ नका, योग्य वेळी त्याचा वापर एखाद्या गरजू लोकांसाठी,भटक्या जनावरानसाठी करा.मित्रांनो आज कित्येक लोक उपासमार गंभीर समस्येत आयुष्य जगत आहेत अन्न वाया घालवण्यापेक्षा एखादयाचा पोटी लावा.मला देवाच दर्शन माणसातच घडत,फक्त त्याच रूप कधी अनाथाश्रम, कधी वृद्धाश्रम,तर कधी मन्दिरा समोर असेलेल ते कोवळ लहान बालवय असत.....